मुले हि देवाघरची फुले असे साने गुरुजी नेहमी म्हणत असत आणि ते खरंही आहे. कारण घराचे घरपण टिकून असते ते मुलांच्या हसण्या बागडण्यानेच. पण जेव्हा एखाद्या घरात मतीमंद मुल जन्माला येते तेव्हा त्या घारातील आनंद तर मावळतोच पण त्याचबरोबर त्या मुलांच्या भविष्याची काळजी पालकांना भेडसावू लागते.
Prijshistorie
* Prijshistorie bevat geen data van Amazon.
Prijzen voor het laatst bijgewerkt op: